Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
jilhavarta
डोंबिवली खंबाळपाड्यात ट्रान्सफॉर्मरचा पोल वाकला; मोठ्या दुर्घटनेची भीती ,मंजुनाथ कॉलेजसमोर धोकादायक अवस्थेत विद्युत पोल; १५ दिवसांपासून तक्रारी करूनही महावितरणकडून दुर्लक्ष, नागरिकांचा संतापप
Kalyan, Thane
| Aug 17, 2026
MORE NEWS
“कॅगच्या अहवालात रेल्वे स्थानकांच्या पाण्याचा धक्कादायक खुलासा; CSMT, कल्याणसह ४१२ स्थानकांवरील पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह!” संसदेत सादर झालेल्या कॅगच्या अहवालात देशभरातील ५१२ रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधा आणि स्वच्छतेची तपासणी; ४१२ बिगर-उपनगरीय स्थानकांतील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेत त्रुटी आढळल्याचा अहवाल. मध्य रेल्वेतील CSMT, कल्याण, भिवंडी रोड आणि लोणावळ्यासह दक्षिण रेल्वेतील कोईम्बतूर-पलक्काड, दक्षिण मध्य रेल्वेतील हैदराबाद आणि पूर्व रेल्वेतील मधुपूर स्थानकांचा अहवालात समावेश. पाण्याच्या नमुन्यांमध्ये ‘टोटल कोलिफॉर्म’ आणि काही ठिकाणी ई-कोलाय जीवाणू आढळल्याची नोंद; दूषित पाण्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची चिंता. कल्याण रेल्वे स्थानकाचा अहवालात समावेश असल्याने दररोज हजारो प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न; लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकलने प्रवास करणारे प्रवासीही मोठ्या संख्येने पाणी वापरतात. “स्थानकावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य; याच वातावरणात पाणी प्यावे लागते, त्यामुळे प्रवासी आजारी पडण्याची शक्यता” असा कल्याण स्थानकातील प्रवाशांचा संताप. “रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी द्यावे, स्थानकाची नियमित स्वच्छता करावी” अशी प्रवाशांची मागणी; कॅगच्या अहवालानंतर कल्याण स्थानकातील परिस्थितीवर प्रश्नचिन्ह. केवळ पाणीच नाही तर ५१२ पैकी तब्बल ४५८ स्थानकांवर प्रतीक्षागृह, शौचालये, पंखे, कचरापेट्या, पादचारी पूल आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये कमतरता आढळल्याचे कॅगचे निरीक्षण.
Kalyan, Thane | Aug 17, 2026
“कल्याणमध्ये ‘लव्ह जिहाद’चा धक्कादायक प्रकार; १५व्या वर्षापासून तरुणीवर अत्याचाराचा आरोप, जबरदस्ती धर्मांतर-निकाह, कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!” ▪️ कल्याणमध्ये ‘लव्ह जिहाद’चा धक्कादायक प्रकार समोर; १५ वर्षांची असताना तरुणीला आरोपीने आपल्या जाळ्यात ओढल्याचा पीडितेचा आरोप. ▪️ ‘आपण डॉक्टर आहोत’ असे भासवून नर्सिंग कोर्स शिकवण्याच्या बहाण्याने तरुणीला क्लिनिकमध्ये कामाला लावल्याची माहिती; त्यानंतर अत्याचार केल्याचा आरोप. ▪️ कल्याण पश्चिमेतील लॉजमध्ये नेऊन जबरदस्ती शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचा आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप. ▪️ तरुणी १८ वर्षांची झाल्यानंतर धर्मांतरासाठी दबाव; वांद्रे येथे कागदपत्रांवर जबरदस्ती सह्या घेत ‘इस्लाम कबूल केला’ असे सांगितल्याचा पीडितेची तक्रार. ▪️ त्यानंतर मौलवीकडून तरुणीच्या इच्छेविरुद्ध निकाह लावल्याचा आरोप; कुटुंबीयांन�
Kalyan, Thane | Aug 17, 2026
"गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला उचलून नेत गोदामात डांबून बेदम मारहाण" कल्याण पश्चिमेत धक्कादायक प्रकार; गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला. भाजपचे माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांचा मुलगा मयूर भोईर आणि त्याच्या साथीदारांकडून विद्यार्थ्यांना घेरून बेदम मारहाण केल्याची माहिती समोर. किरकोळ वादा नंतर हरवलेले पाकीट शोधण्यासाठी परत आलेल्या विद्यार्थ्यांवर 15 ते 20 जणांच्या टोळक्याचा हल्ला; लाठी, बांबू आणि लोखंडी रॉडचा वापर. बिर्ला कॉलेजचा विद्यार्थी अथर्व देशमुख याला रस्त्यावरून उचलून नेत गोदामात डांबून शर्ट फाटेपर्यंत मारहाण; डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापती. मारहाणीत दोन जण जखमी, अथर्व गंभीर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू. मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी थेट गोदामात धाव घेतली. "पाच मिनिटे उशीर झाला असता तर माझा मुलगा जिवंत राहिला नसता," अशी वडिलांची भावनिक प्रतिक्रिया. खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल; मात्र गंभीर जखमी विद्यार्थ्याच्या तक्रारीबाबत कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित करत न्यायाची मागणी केली. तर कुटुंब्याच्या आरोपानंतर संबंधित तरुणाचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र १३ ऑगस्ट रोजी घटना घडून आणि गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपींना अटक न झाल्याने जखमी कुटुंबाला न्याय मिळेल का आणि आरोपीला अटक होईल का असे प्रश्न उपस्थित
Kalyan, Thane | Aug 17, 2026
हायकोर्ट आणि संबंधित एजन्सी कडून लेखी पत्रानंतर आंदोलन मागे , संबंधित एजन्सी चालकाकडून तांत्रिक अडचणी बाबत देण्यात आले पत्र, हायकोर्टाकडून कल्याण औरंगाबाद येथील केंद्रांवर तांत्रिक अडचणीचा तपास सुरू केल्याचे दिले पत्र
Kalyan, Thane | Aug 16, 2026